शब्द बापुडे केवळ वारा
बर्याचदा आपण एखाद्या वाक्याने ईतके disturb होतो........ काय असत बर त्या वाक्यात विशेष अस .....पण आपण सहसा त्या वाक्याकडे लक्ष नाही देत आपण फक्त ती भावना जगत असतो.वाक्याच्या मागील भाव काय आहे आपण याचाच विचार करतो पण ते बोचर वाटणार वाक्य आपण कधी खोलून बघतो का? खर म्हणजे समोरचा काहीतरी बोलतोय त्या वाक्याला खोलून बघितले तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतात .पण नाही त्या क्षणाला त्या सगळ्या गोष्टी ईतक्या निष्क्रिय वाटत असतात आणि त्या मागची भावना हीच श्रेष्ठ ठरत असते.आणि मग भले मोठे गैरसमज करून आपण मोकळे होतो. आई मुलाला ओरडते किंवा नवरा बायकोला.... बायको नवर्याला बोलते कि आटपा लवकर, .....लवकर लवकर हात उचलता येत नाही का......गॅस चालू होता तुझं लक्ष कुठे होत.... हे साधे वाटणारे बोल काहीना अपमानास्पद वाटतात ...पण वाक्य खोलून बघायची सवय लावली तर लक्षात येईल कि त्या वाक्यात समोरच्या साठी फक्त काळजी आणि प्रेमच असते...आपल्या व्यक्तीला ओरडणे किव्हा त्याचा अपमान करणे हा हेतू कधीच नसतो तर त्याकडे नीट बघितलं तर समजते हि काळजीच आहे आणि काळजी हि प्रेमातूनच येते......मग त्या व्यक्तीचे प्रेम झिडकारून त्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा